CMFRI, Library (2023) समुद्र किनाऱ्यालगत कृत्रिम भित्तिका Sakal dated 11th August 2023. Sakal.
![]() |
Text
Sakal_2023 August 11.pdf Download (109kB) |
Abstract
रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या मत्स्योत्पादनाचा अभ्यास केल्यास ६५ ठळक मत्स्य जातींपैकी ३५ मत्स्य जातींचे मत्स्योत्पादन शून्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मासेमारी, मत्स्य व्यवस्थापन आणि मत्स्य प्रजातींचे संरक्षण काळाची गरज असल्याचे मत्स्य विभागाचे मत आहे. त्यामुळेच यावर्षी मत्स्य विभागातर्फे जिल्ह्यात कृत्रिम भित्तीका उभारण्यात येणार आहेत. तामिळनाडू येथील सेंट्रल मरीन फिशरिज रिसर्च इन्स्टट्यूटचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. जो. किझाकुडम हे रत्नागिरीत आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील दापोली, कोंड कारुळ, रत्नागिरी आणि साखरी नाटे या गावात जनजागृती करण्यासाठी बैठकाही आयोजित करण्यात आल्या होत्या, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
Item Type: | Article |
---|---|
Subjects: | CMFRI News Clippings |
Divisions: | Library and Documentation Centre |
Depositing User: | Arun Surendran |
Date Deposited: | 16 Aug 2023 06:29 |
Last Modified: | 16 Aug 2023 06:53 |
URI: | http://eprints.cmfri.org.in/id/eprint/17353 |
Actions (login required)
![]() |
View Item |